Sunday, 21 July 2013

दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र माझा"

साथ आहे वाघाला
वाघाची...
आता भिती नाही कोण्या
कुत्र्याची..... ."दिल्ली चे तख्त राखतो महाराष्ट्र माझा"
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते.......
मराठी अस्मीतेवर हल्ला होण्यापूर्वीच
गडगडतो तो राज गड ,
हल्ल्यासाठी तयार होतो तोप्रतापगड,
आणि, ढाल घेऊन उभा राहतो तोतोरणा........
...
अरे मी, मी मराठी माणूस
जागा झालोय,
आठवूनी बाजीची पावनखिडं,
हातात तलवार घेऊन, दुश्मनांची वाट पाहतोय.......
अरे मी, मी मराठी माणूस
भुकेला झालोय,
आता परप्रातीयांची काही खैर नाही,
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
अरे मी, मी मराठी माणूस
अंगात माझ्या मराठयाचं रक्तं,
शपथ शिवरायांची घेऊन,
उभा करतो आज महाराष्ट्राचा तक्तं......
अरे मी, मी मराठी माणूस
आवाज उठवतोय, अत्याचारावरच नाही तर,
रक्त भ्रष्टाचारी मानसाचं साडूंन
भविष्य मराठय़ाचं जपतोय........
जेव्हा महाराष्ट्राला जाग येते........
!!! जय महाराष्ट्र !!...आम्ही तलवारी सोडल्या पण,
हात तलवारी चालवायला विसरले नाहीत,
आम्ही नांगर सोडले पण,
जमीन फाडायला विसरलो नाहीत..
तोच रक्तातला लाव्हा आजहीउफाळत आहे,
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे,
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे,
मनातले छत्रपति आजही जिवंत आह..
||जय भवानी||....||जय शिवराय||.....

No comments:

Post a Comment